
नाशिक येथील आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मॉडेल आयटीआय करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नाशिक विभागाच्या निकालावर नजर टाकल्यास मुलींचे निर्विवाद वर्चस्व दिसून येते.
टळटळीत उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन प्रचंड वेगाने होत आहे.
याबाबतची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली.
वातावरणात गारवा असल्याने सध्या दुष्काळसदृश स्थितीचे गांभीर्य काहीसे बाजूला पडले आहे
सलग चार दिवस झालेल्या पावसाने आता उघडीप घेतली असून मागील २४ तासात जिल्ह्यात केवळ ५७ मिलिमीटरची नोंद झाली
जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांना लागलेली घरघर आणि त्यामधून सावरण्यासाठी सुरू असलेली धडपड सर्वच ऊस उत्पादक आणि कारखान्यांमधील कामगारवर्गासाठी चिंतेचा आणि…
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ८२०.४८ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखडय़ाला शुक्रवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी…
सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच लगबग सुरू होती.. स्वागतासाठी खुद्द जिल्हाधिकारी खाली येऊन थांबलेले..
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील मतदान विविध अर्थानी वैशिष्टय़पूर्ण ठरले. शहरी भागातील निरूत्सहाच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागात असलेला उत्साह..
सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांत आघाडीवर असणारे नाशिक आता मुंबई-पुण्याशी स्पर्धा करण्याइतपत सक्षम होण्याच्या मार्गावर आहे.
मतदारांना प्रभावित करण्यासाठी सध्या विविध मार्गानी प्रयत्न केले जात असताना एखाद्या उमेदवाराविषयी विशिष्ट हेतूने प्रसारमाध्यमांत बातमीच्या स्वरूपात दिले जाणारे वृत्तांकन…
कोणत्याही शहराच्या किंवा तालुक्याच्या विकासासाठी उद्योगधंदे, नवनवीन औद्योगिक प्रकल्प आवश्यक झाले असताना जिल्ह्यातील चांदवड, पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव,
मेच्या अखेरच्या टप्प्यात पाणी टंचाईचे संकट गहिरे झाले असून नाशिक पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील दोन धरणे कोरडी ठाक पडली असताना आणखी…
शहरातील केटीएचएम महाविद्यालयाच्या कनिष्ठ विज्ञान विभागातील विद्यार्थी सुजय जाधव हा जेईई मुख्य २०१४ परीक्षेत २८२ गुण मिळवून जिल्ह्य़ात प्रथम आला.
शासकीय योजनांचा लाभ वंचित आदिवासींना थेट वस्तांवर मिळावा, आदिवासींची कच्ची घरे शासनाने पक्क्या स्वरूपात बांधून द्यावी
शहरातील श्रमजीवी संघटना तसेच विधायक संसद यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि पेठ परिसरात ५ ऑगस्टपासून गाव संपर्क अभियान सुरू करण्यात…
भूमिहिन शेतकरी वा शेत मजुरांसाठी शासनाने सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकटय़ा नाशिक जिल्ह्यात योजनेचे…
जिल्ह्यातील विकासकामांच्या नियोजनात सर्वपक्षीय सहभाग असणे अभिप्रेत असले तरी विकासाचा दृष्टिकोन लाभलेले प्रतिभावंत केवळ सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्येच असून विरोधी…
टळटळीत उन्हामुळे धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला असून नाशिक जिल्ह्यातील तीन धरण कोरडीठाक पडली असताना आणखी आठ धरणे त्या…