कर्करोगावर मात केल्यावर निसर्गसृष्टीच्या संरक्षणासह समाजप्रबोधनाच्या कार्यरत त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी आपल्या कार्यातून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा भारतातील एक अतीप्राचीन सोहळा मानला जातो. गोदावरीचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून त्र्यंबकेश्वर येथे प्रदक्षिणा घालण्याचा प्रघात असल्याचे मानले…
किल्ले अजिंक्यतारा परिसरात शिवेंद्रसिंहराजेंच्या संकल्पनेतून आणि ‘हरित सातारा ग्रुप’ यांच्या सहकार्याने एक हजार देशी झाडांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाचा शुभारंभ…
पालघर जिल्ह्यात झपाट्याने नागरीकरण व औद्योगीकरण होत असताना परिसरातील नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता यावा या दृष्टीने तसेच अभ्यासकांसाठी जैवविविधतेची…