scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पालिकेत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष

जिल्ह्य़ाच्या किनवट नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी सर्वाधिक ८ जागा पटकावल्या, तरी त्यांना बहुमत मिळाले नाही. काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी…

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची घसरगुंडी

उत्तर महाराष्ट्रातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने तीन ठिकाणी एकहाती वर्चस्व प्रस्थापित करत जोरदार मुसंडी मारली असताना दुसरीकडे राष्ट्रवादीची चांगलीच घसरगुंडी…

कलगीतुरा!

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे खरे तर सख्खे भाऊ. भावाभावांची भांडणे निवडणूक जसजशी जवळ येते, तशी वाढत जातात. मग एकमेकांवर…

सर्वानाच तीन सिलिंडर मिळावेत !

अनुदानाच्या रकमेत तीन सिलिंडर सरसकट सर्वाना दिल्यास राज्याच्या तिजोरीवर २५०० कोटींचा बोजा पडणार असल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काहीशी सावध…

डावलल्याने आ. नवले हक्कभंग दाखल करणार

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे स्थानिक आमदार सुरेश नवले यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या छोटय़ामोठय़ा कार्यकर्त्यांना निमंत्रित करून सरकारी कार्यक्रमाचा पक्षीय मेळावाच केला.

राष्ट्रवादीच्या अभ्यास शिबिरात कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस!

जिल्हय़ात राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीबद्दल पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाला जाहीर समज द्यावी, चार खडे बोल सुनवावेत व जाहीर जाब विचारतानाच चार…

नशिबाचा कौल कुणाला ?

राष्ट्रवादी काँग्रेसला वाकुल्या दाखवत शिवसेनेशी संग बांधू पाहणाऱ्या काँग्रेसच्या गळ्यात स्थायी समिती सभापतीपदाची उमेदवारी बांधून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खेळलेल्या तिरक्या चालीमुळे…

उत्तर महाराष्ट्रातील पक्षातंर्गत असंतोषावर काँग्रेस व राष्ट्रवादीची भूमिका; ठंडा करके खावो…

राज्यात सत्तेत असणारे काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सध्या अंतर्गत धुसफूस, मंत्र्यांवरील गैरव्यवहारांचे आरोप यांसह इतर अनेक कारणांमुळे हैराण…

जि. प. सभेत राष्ट्रवादी-काँग्रेस सदस्यांत खडाजंगी

पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरून आजच्या जिल्हा परिषदेच्या सभेत राष्ट्रवादी व काँग्रेस सदस्यांत हमरी-तुमरी माजली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरेगा योजनेत…

परभणीत आळवला राष्ट्रवादीने स्वबळाचा सूर

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अव्वल स्थान प्राप्त केले. भविष्यात विधानसभांचे मतदारसंघ कायमचेच विशिष्ट पक्षाला दिले नाहीत.

काँग्रेसच्या प्रभावापुढे राष्ट्रवादीचे नेते हतबल!

शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर या पक्षात दाखल झालेले कमलकिशोर कदम व सूर्यकांता पाटील हे नेते…

संबंधित बातम्या