नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईवर उपाय म्हणून मुंबईतील व्यापाऱ्यांनी पाकिस्तानहून मागविलेला सुमारे १५ हजार किलो कांदा…
श्रावण महिना संपल्यामुळे स्थानिक बाजारपेठेतून कांद्याला मागणी वाढली आहे. केरळसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये कांद्याला चांगली मागणी असल्याने ही दरवाढ झाली आहे.
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात कमी पावसामुळे भीषण पाणीटंचाई उद्भवली. पाण्याअभावी दोन वर्षांपासून हातची पिके गेली. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आíथक नुकसान…
व्यापाऱ्यांनी स्वत:ची मक्तेदारी कायम राखण्यासाठी लिलावात सहभागी न होण्याचा पवित्रा घेतल्याने कांद्यांच्या सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या लासलगाव येथे बुधवारपासून हे…