वारीच्या काळात ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांनी फुलणारे इंद्रायणीचे पात्र वारीनंतर मात्र कचरा, कपडे आणि प्लास्टिकने भरून गेलेले आढळते.
नगर जिल्हय़ातील भिंगार येथून दीड महिन्यांपूर्वी चालत निघालेली पालखी रविवारी सायंकाळी ७ वाजता परंपरागत माग्रे तुळजापूरच्या उत्तरेकडील डोंगरमार्गाने शुक्रवार पेठ…
आळंदी-देहू येथून आषाढी एकादशीचे सोहळ्यासाठी निघालेल्या सर्व संतांच्या पालख्यांनी ज्ञानोबा-तुकारामाचे जयघोषात पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला असून पंढरीत सुमारे दीड लाख…
संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याने शनिवारी सातारा जिल्ह्य़ाचा निरोप घेत सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश केला. पालकमंत्री दिलीप सोपल यांनी माउलींचे स्वागत करून…