आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांना पुरेशी शौचालये उपलब्ध करून देऊ, या आश्वासनावर सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात घूमजाव केले…
पंढरपूरच्या वारीनंतर घाणीच्या साम्राज्यामुळे शहर परिसरात उद्भवणाऱ्या भीषण स्थितीला वारकऱ्यांची बेशिस्तीच जबाबदार असल्याचे नमूद करत पुढील सुनावणीच्या वेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर…
राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात बलाढय़ म्हणून समजल्या जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचेच खंदे समर्थक असलेल्यांनी राज्यातील प्रमुखांची…
वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेसाठी ‘झाडू संताचे मार्ग’ या अभियानाचा प्रारंभ ‘रामकृष्ण हरि’ या मंत्राच्या जपाने करण्यात आला.
सरकारच्या तिजोरीवर राज्यकर्त्यांनी दरोडा घालून महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत बुडविले. नुसत्या विकासाच्या वल्गना केल्या परंतु विकास झाला नाही. असे भ्रष्ट घोटाळेबाज…
महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दोन महिला पुजाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी ही…