आजारी किंवा पिसाळलेल्या श्वानांसाठी आश्रयस्थान आवश्यक आहे. मात्र निरोगी आणि शांत श्वानांना जबरदस्तीने तिथे ठेवणे अयोग्य असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
या गावांतून जनावरांची वाहतूक, शर्यती, प्रदर्शन भरवण्यास, खरेदी-विक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात…
‘प्राण्यांसाठीच्या दहनवाहिनीची प्रतीक्षाच’ या शीर्षकाखाली ‘लोकसत्ता’ने ८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती…