अतिवृष्टीमुळे झालेली पीकहानी आणि शेतजमीन खरवडून गेल्याने झालेल्या नुकसानीबद्दल जालना जिल्हयात वितरित अनुदानातील गैरप्रकारची तात्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे…
जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पंचनाम्यांनुसार प्रस्ताव ठेवला जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री ॲड.…
जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत कर्जमाफीचीही मागणी लावून धरली. अकाेल्यात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
इंदापूर तालुक्यामध्ये यावर्षी रब्बी हंगामासाठी २७ हजार दोनशे हेक्टर क्षेत्रामध्ये विविध धान्याचा पेरा झाला असून अन्य पीकांसह गव्हाच्या पिकाची परिस्थिती…