जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विद्यमाने पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
वसई विरार शहरातील वाढता प्लास्टिकचा वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर दिला…
नगर परिषदेने दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असताना कचऱ्याच्या ढिगारांमध्ये पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसून…
प्लास्टिकमुळे पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला होत असलेला धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक एकल वापर प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधातकारवाई करण्यात येत आहे.