महाराष्ट्रात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी पंधरा वर्षे वास्तव्याची अट काढून टाकण्याचा राज्य शासनाचा निर्णय शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर रद्द करण्यात आला…
पोलिसांच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांची निवास-भोजनाची व्यवस्था आमदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर शाखेने केली.
दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी पोलीस यंत्रणांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिपादन केली. तर राज्यात आणखी ६३…