scorecardresearch

पोलीस भरतीसाठी पंधरा वर्षे वास्तव्याची अट कायम

महाराष्ट्रात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी पंधरा वर्षे वास्तव्याची अट काढून टाकण्याचा राज्य शासनाचा निर्णय शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर रद्द करण्यात आला…

पोलीस भरती उमेदवारांचा शिवसेनेने केला पाहुणचार

पोलिसांच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांची निवास-भोजनाची व्यवस्था आमदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर शाखेने केली.

६३ हजार पोलिसांची भरती

दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी पोलीस यंत्रणांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिपादन केली. तर राज्यात आणखी ६३…

संबंधित बातम्या