scorecardresearch

म्हाडा धोरणाची ऐशी-तैशी!

भ्रष्टाचाराचे कुरण समजल्या जाणाऱ्या म्हाडामध्ये सामान्यांऐवजी विकासकाचा विचार कसा केला जातो, याचे येऊ घातलेले सुधारीत धोरण उत्तम उदाहरण असल्याची चर्चा…

समस्या सोडवणुकीसाठी दीर्घकालीन धोरणांची गरज -वळसे-पाटील

विविध प्रकारच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी दीर्घकालीन नियोजन, उपाययोजना व धोरणे आखून ती प्रत्यक्षात उतरविण्याची गरज असल्याचे मत विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-…

गड-किल्ल्यांच्या दुरवस्थेला धोरण नव्हे, निसर्ग जबाबदार!

राज्यातील बहुतांश गड-किल्ल्यांची अवस्था जर्जर झाली आहे, काही गड किल्ल्यांची तर मूळ स्वरुपातील ओळखही हरवून गेल्याने त्यांच्या इतिहासाची ओळख पटविणेच…

मंडईच्या धोरणाला आता सोमवारचा मुहूर्त

मुंबईमधील मोडकळीस आलेल्या मंडयांच्या पुनर्विकासाबाबत पालिका प्रशासनाने तयार केलेल्या धोरणाला शुक्रवारी सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळू शकली नाही. आता या…

महिला दिनानिमित्त दहा हजार महिलांना दक्षिण मुंबईत शिवसेनेतर्फे विमा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दक्षिण मुंबई विभाग क्रमांक ८ महिला आघाडीतर्फे १० ते ७० वयोगटांतील तब्बल १०,५०० गरीब गरजू…

घोटाळ्यांनी काळंवडलेले धोरण-आसमंत सुस्पष्ट कृतीआराखडय़ाने खुलावे!

देशाचा विकास दर हा साडेपाच टक्क्यांपर्यंत आला असून हा दशकातील नीचांक आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्प हा विकासाला चालना देणारा आणि…

दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत चार दिवसांत धोरण ठरणार

मराठवाडा आणि राज्याच्या अन्य भागातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारच्या सूचना मागवून घेऊन तीन-चार दिवसांत दुष्काळावरील उपाययोजनांचे धोरण ठरविण्यात येईल, असे…

नामकरणासाठी पालिकेकडून लवकरच धोरण निश्चिती

मुंबईतील रुग्णालये आणि मंडयांच्या नामकरणासाठी धोरण निश्चित करण्याचा विचार पालिकेत सध्या सुरू आहे. रस्ते, पदपथ, गल्ल्या, चौक, मैदाने, उद्याने यांच्या…

अर्थव्यवस्था आणखी मंदावणार

चालू आर्थिक वर्षांत देशाचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांच्या आसपास रेंगाळणार असल्याचे गुरुवारी केंद्रीय सांख्यिकी संघटनेने वर्तविलेल्या अंदाजावरून स्पष्ट झाले…

चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ – राजू शेट्टी

‘‘कर्ज बुडवणे ही शेतकऱ्यांची मानसिकता नाही. मात्र, त्याविषयी विपरीत चित्र निर्माण केले जात असून चुकीची धोरणे आखली जात आहेत. या…

‘विमा रक्कमेच्या दाव्यासाठी कालावधीचे बंधन नाही’

विम्याच्या रक्कमेचा दावा हा विशिष्ट कालावधीत वा अपघाती मृत्यू तसेच निधनानंतर लगेचच म्हणजे एका महिन्याच्या आतच केला जावा, हे कायद्याने…

संबंधित बातम्या