काँग्रेसनं राज्यात स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता शिवसेना वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेसला तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्ताने खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भूमिका मांडली आहे.
बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षामध्ये बंडखोर पशुपतीकुमार पारस यांचीच पक्षाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय.