“ राज्यात कुणीही सुखी समाधानी नाही. अनेक पानवाले, टपरीवाले, स्कूटरवाले, रिक्षावाले बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने विधानसभेपर्यंत पोहचले. मंत्री झाले.
पहिल्या दिवशी विरोधकांचा गोंधळ, पुढील दोन दिवस कामकाजात विरोधकांच्या गोंधळामुळे व्यत्यय, सत्ताधाऱ्यांचा कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न, मग सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये…
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण आणि नवी मुंबईतील विमानतळाचे ‘लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई विमानतळ’ असे नामकरण करण्याच्या…