निवडणुकींना अद्याप काही कालावधी असला तरी काँग्रेसने राज्यात निवडणुकीचे रणिशग फुंकले आहे. सर्वाधिक जागा जिंकण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
आतापर्यंत विधानसभा, जिल्हा परिषदा, नगरपालिकांमध्ये विजय मिळाल्यावर आपण आनंदोत्सव साजरा केला. आता २०१४ मध्ये राज्यात सर्वाधिक जागाजिंकून गुलालाने न्हाऊन निघू…
आंबेडकरी जनतेने केलेल्या संघर्षांमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली. त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काँग्रेसने करू नये,…
पश्चिम महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्याबरोबरच मराठवाडय़ात पाय रोवण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याकरिता केंद्रीय पथकाने…
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘तेलंगणा’ राज्याच्या निर्मितीवर महिनाभरात केंद्राचा निर्णय होण्याचे संकेत दिल्याने विदर्भवादी हतबल झाले आहेत. हिवाळी अधिवेशनात…
राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये चालू असलेली जकात पद्धती रद्द करून त्याऐवजी १ एप्रिलपासून स्थानिक स्वराज्य कर (एलबीटी) लागू करण्याच्या राज्य सरकारच्या…