scorecardresearch

भिलारेवाडीच्या उपसरपंचाचा खून राजकीय वादातून झाल्याचा संशय

कात्रजजवळील भिलारेवाडीचे उपसरपंच संतोष धनावडे (वय ३५) यांच्यावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. हा खून राजकीय किंवा स्थावर मालमत्तेच्या…

पक्ष निरीक्षकांसमोरच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा थयथयाट

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या िपपरी-चिंचवड शहरातील राजकीय सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शहरात आलेल्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र,…

राज्यात दुष्काळच राहावा ही पुढाऱ्यांची इच्छा

राज्य दुष्काळातच असावे अशी काही पुढाऱ्यांची अलीकडे मानसिकता बनली आहे. सध्याचे दुष्काळाचे संकट नैसर्गिकपेक्षा राज्यकर्त्यांनीच अधिक ओढवून घेतले असल्याची टीका…

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस ‘हायटेक’

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी राज्यातील काही प्रमुख शहरातील काँग्रेस कार्यालयांमध्ये ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची…

शरद जोशी यांना जळगाव राष्ट्रवादीचे आव्हान

केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणारे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी…

मुख्यमंत्र्यांकडील १६ भूखंड मिळाल्यास अडीच हजार घरे बांधली जाणार!

‘मुख्यमंत्र्यांच्या कोटय़ा’साठी म्हाडाने उपलब्ध करून दिलेले १६ भूखंड गेल्या पाच वर्षांपासून विनावापर पडून आहेत. या भूखंडांचे वितरण अद्याप झालेले नाही.

कल्याण-डोंबिवलीत सेनेला धक्का देण्याचा इशारा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष भविष्यात एकत्र येतील…

जिल्हा व शहराध्यक्षपदाचा वाद सोडवा, आ. मुनगंटीवारांना कार्यकर्त्यांची गळ

भाजपच्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदाचा वाद गणराज्य दिनापूर्वी म्हणजेच २६ जानेवारीपूर्वी सुटणार असल्याची ग्वाही पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांना दिली तरी अद्यापही हा तिढा…

सौदेबाजीचे आण्विक राजकारण

शीतयुद्धोत्तर काळात अण्वस्त्रांचा आर्थिक सौदेबाजीच्या राजकारणाचे साधन म्हणून वापर करण्याकडे राष्ट्रांची प्रवृत्ती वाढू लागली आहे. आता तर उत्तर कोरिया ,…

दलित नेतृत्व सुखासीनतेच्या मागे

महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत पूर्वीसारखा लढाऊपणा राहिलेला नाही. दलित नेतृत्व सुखासीनतेच्या मागे लागले आहे, आंबेडकरी चळवळ प्रभावहीन होण्याची ही चिन्हे आहेत,…

सेनेतील ‘नाराजां’चा ‘राज’मार्ग रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मुलाखत प्रपंच !

‘चिमण्यांनो परत फिरा रे’ अशी साद काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सेनेतून मनसेकडे जाणाऱ्या तरुणांना घातली होती. आता तीच…

शिवसेना-मनसे-भाजप युती :सत्तेची समीकरणे बदलणार?

शिवसेना-भाजप युतीमध्ये मनसे सहभागी झाल्यास युतीला विधानसभेत ५० ते ६० जागांवर तर लोकसभेसाठी किमान आठ-दहा जागांवर लाभ होण्याची शक्यता आहे.…

संबंधित बातम्या