scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

राज्याचा खर्च वाढतच चालला

आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये उत्पन्नाच्या आघाडीवर फारसे समाधानकारक चित्र नसतानाच दुष्काळ, सिलिंडरचे अनुदान, कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता आदींमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील…

१३ वर्षांत ४२ महिन्यांच्या महागाई भत्त्याला कात्री

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना ७ टक्के महागाई भत्ता वाढवून देतानाच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जुलैपासून नव्हे तर नोव्हेंबरपासून तो लागू करण्याची…

भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न हवेतच विरणार

राज्यात सध्या दोन हजार मेगावॉट विजेची कमतरता असून राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी आर्थिक भार सोसून ही वीज उपलब्ध करण्याची सरकारची तयारी…

लक्ष्मण माने यांनी भटक्यांची महापंचायत शरद पवारांच्या घरासमोर भरवावी

भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर भटक्या विमुक्तांची महापंचायत घेण्याचा ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांचा…

जनतेचा काणाडोळा?

राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकी झडत असतानाच, गेल्या काही महिन्यांत या दोन्ही पक्षांमधील नेत्यांशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर…

लोकजागरण : सत्तेचे शहाणपण

सत्ता माणसाला भ्रष्ट बनवते, असा सिद्धान्त मांडला जातो. सत्तेने केवळ सत्तेचीच चटक लागते असे नाही, तर त्याबरोबरच सगळ्या विषयात आपण…

कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय न्यायमूर्तीनी घ्यावा – मुख्यमंत्री

कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय राज्य शासनाने नव्हेतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी घ्यावयाचा आहे. खंडपीठाची गरज त्यांना पटवून द्यावी लागेल.

अण्णा व बाबांनी समाजाच्या भल्यासाठी एकत्र यावे – व्यास

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व योगगुरू बाबा रामदेव ही दोन्ही चांगली व सत्प्रवृत्तीची माणसे असून त्यांनी एकत्र येऊन समाजाच्या कल्याणासाठी…

अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांचा राजीनाम्याचा इशारा

अंबरनाथ नगराध्यक्षपद निवडणुकीत आघाडीच्या पराभवास जबाबदार चार नगरसेवकांपैकी एक नासिर कुंजाली हा राष्ट्रवादीचा असून त्याच्या विरोधात येत्या दोन दिवसांत कारवाई…

धक्का शिवसेनेला : राज ठाकरेंच्या उपस्थितीत तीन माजी नगरसेवक मनसेत

महापालिकेच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची उधळण करीत सत्तास्थान मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जंगजंग पछाडले. परंतु, मतदारांनी ‘नवनिर्माणाचे’ स्वप्न दाखविणाऱ्या मनसेला कौल दिला.

काही बोलायचे आहे, पण…

‘इनमीन आठ महिन्यांचा कालावधी नाही झाला अजून तर लगेच झाला सुरू तुमचा कंठशोष. अरे, काम करायला काही वेळ देणार आहात…

संबंधित बातम्या