scorecardresearch

भारिपशी युतीसाठी काँग्रेसचा हात

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे युतीसाठी हात पुढे केला आहे.

राज्यात रिपाइंचे अस्तित्वच नाही – प्रकाश आंबेडकर

राज्यात रिपाइंचे अस्तित्वच उरलेले नसल्याने महायुती जागा वाटपाबाबत टाळाटाळ करीत असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जत…

‘पीपल्स’च्या वादात सरकारकडून आठवलेंना धक्का

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवरील वर्चस्वावरून सुरू झालेल्या वादात राज्य सरकारने भारिप बहुजन महासंघाचे नेते

ओबीसी कोटय़ातून मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध – प्रकाश आंबेडकर

ओबीसी वर्गासाठी भविष्यात प्रशासकीय सेवेत ३५ लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे स्वतंत्र आरक्षणाचा विषय सोडून ओबीसीच्या कोटय़ातून आरक्षणाची मागणी…

आठवलेंची ऐक्याची भाषा राजकीय दबावतंत्रापोटी

रामदास आठवले आंबेडकरी चळवळीशी कधीही प्रामाणिक राहिले नाहीत. राजकीय स्वार्थासाठीच ते अधून-मधून रिपब्लिकन ऐक्याचे पिल्लू सोडून देतात. आताही शिवसेनेकडून खासदारकी…

शरद पवारांनी आमचे खच्चीकरण केले!

काँग्रेसला समर्थ पर्याय उभा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी नंतर सतत काँग्रेसच्या वळचणीलाच राहिली. त्यामुळे काँग्रेसला फायदा…

शरद पवारांनी आमचे खच्चीकरण केले!

काँग्रेसला समर्थ पर्याय उभा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी नंतर सतत काँग्रेसच्या वळचणीलाच राहिली. त्यामुळे काँग्रेसला फायदा…

अजितदादा-पतंगरावांनी लाटलेल्या जमिनींविषयीची माहिती जनतेला द्यावी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी राज्यभरात लाटलेल्या जमिनींविषयीची माहिती महाराष्ट्रातील जतनेला द्यावी, अशी मागणी अॅड. प्रकाश…

आंबेडकर-आठवले यांची नक्षलप्रश्नी परस्परविरोधी भूमिका

रिपब्लिकन ऐक्याच्या मुद्दय़ावर कायम मतभेद जोपासणारे रिपाइं चळवळीतील नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यात नक्षलवादासारख्या संवेदनशील प्रश्नावर टोकाची…

भ्रष्ट मंत्र्यांवर पवारांनी गुन्हे दाखल करावेत

राज्य मंत्रिमंडळात भ्रष्ट मंत्र्यांना काढून चांगल्या मंत्र्यांना संधी देण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले आहे. मात्र इतक्यावर न…

आंतरजातीय जोडप्यांच्या पुढच्या पिढीला जात लावली जाऊ नये – प्रकाश आंबेडकर

वेगवेगळ्या मार्गानी या देशामध्ये जातिअंतेचा लढा सुरू झाला पाहिजे. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांनी या लढय़ाची सुरुवात केली आहे, मात्र त्यांच्या पुढच्या…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या