शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बांधावर गेले पाहिजे. त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवले पाहिजेत.कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवणाऱ्यावर कारवाई करण्यात…
वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार करावा,अशा सक्त सूचना त्यांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांना केल्या.
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ, सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खंडपीठ कृती समिती यांच्यात लवकरच मुंबईत संयुक्त…
जिल्ह्यातील सहकारी संस्था व सहकार तत्त्वावर चालणाऱ्या चळवळींना अधिक सक्षम, स्वयंपूर्ण, प्रभावी, समृद्ध करण्यासाठी सहकार दरबार मधून पाठबळ देण्यात येईल,…