इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असल्याने ते वेळेत मिळत नसल्याने प्रलंबित प्रकरणांची संख्याही वाढत आहे.
ज्ञान प्रबोधिनीच्या संस्कृत संस्कृति संशोधिका म्हणजेच संत्रिका विभागाला येत्या मंगळवारी (२२ जुलै) ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संत्रिका विभागाच्या…
राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील नागरी समस्या अधूनमधून प्रकर्षाने समोर येतात. यावरून आरडाओरडा झाल्यानंतर मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांसह शासकीय यंत्रणा जाग्या होतात.…
Pune News Updates : कल्याणीनगर येथील पोर्शे माेटारीच्या अपघात प्रकरणात संगणक अभियंता तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या…