Page 12 of रायगड News

रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यातील चन्नाट गावातील धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असताना अंदाज चुकल्यामुळे मुंबईतील ऋषी पथिपकाचा (२२) पाण्यात बुडून मृत्यू…


पर्यटकांचा आततायीपणा आणि स्थानिक परिस्थितीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे वर्षासहली जीवघेण्या ठरू लागल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षण करण्यात आलेआहे. यात ३८९ इमारती धोकादायक परीस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत आता पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त तीन दिवस धावेल.


मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला

पावसाळी पर्यटनासाठी माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा आणि सिक्रेट पॉईंट ही दोन पर्यटन स्थळ प्रसिध्द आहेत.
सुरक्षिततेच्या कारणासाठी पुणे जिल्ह्यातील भोर येथून रायगड जिल्ह्यातील महाडला येणारा वरंध घाट आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्याचा…


जिल्ह्यात रात्रभर पावासाचा कहर सुरू होता. त्यामुळे नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली.

वनजमिन विक्री घोटाळा प्रकरणात ईडीच्या पथकांनी नुकतीच छापेमारी करत म्हात्रे भोवती कारवाईचा फास आवळला आहे. त्यामुळे शेकापची साथ सोडून भाजपमध्ये…