scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

रेल्वे शेअर बाजाराच्या ‘रुळावर’ जाणार नाही

भारतीय रेल्वेपुढे अस्तित्वाचा पेच आहे. कारण रस्ते क्षेत्राकडे लक्ष देताना रेल्वेकडे दुर्लक्ष झाले असे असले तरी आर्थिक स्थिती वाईट असतानाही…

मुंबईतील वातानुकूलित रेल्वेसाठी ऑक्टोबरचा मुहूर्त!

येत्या ऑक्टोबर महिन्यापासून वातानुकूलित रेल्वे मुंबईकरांच्या सेवेत रूजू होणार असल्याचे संकेत शनिवारी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले.

बदलापूरनजीक रेल्वेचा खोळंबा

बदलापूर व वांगणी दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी उशिरा मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने ऐन गर्दीच्या वेळी दोन तास कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प…

महिलांच्या डब्यातून वर्षभरात २५ हजार पुरुषांचा प्रवास

मुंबईचा उपनगरीय रेल्वे प्रवास महिलांसाठी सुरक्षित असल्याचे, अगदी काही वर्षांपर्यंत सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात गेल्या दोन-चार वर्षांमध्ये ही परिस्थिती…

हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हालच हाल!

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांपैकी सर्वात दुर्लक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची हालअपेष्टांची साडेसाती

ढोल-ताशाच्या गजरात नाशिकचे साहित्यप्रेमी घुमानकडे रवाना

दिवसा प्रवासी, कर्मचारी आदींच्या धावपळीत हरवणारे नाशिकरोड रेल्वे स्थानक बुधवारी पहाटेच्या अंधुक प्रकाशात उजळून निघाले.

रेल्वेच्या ११ हजार कोटींच्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमणार

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी तब्बल ११ हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या ‘एमयूटीपी-३’ या योजनेतील विविध प्रकल्पांना मुंबई रेल्वे विकास महामंडळाने…

सुविधांच्या नावाखाली रेल्वेची पैशांची उधळपट्टी

‘प्रवासी सुविधा आणि सुरक्षा हे रेल्वेचे प्रमुख ध्येय आहे,’ असे आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केल्यावर प्रवासी

संबंधित बातम्या