scorecardresearch

राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 10 Jul 1951
वय 74 Years
जन्म ठिकाण भभौरा, उत्तर प्रदेश
राजनाथ सिंह यांचे चरित्र

राजनाथ सिंह हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहे. तसेच ते देशाचे संरक्षणमंत्री देखील आहेत. राजनाथ सिंह यांचा जन्म १० जुलै १९५१ रोजी उत्तर प्रदेशातील भभौरा येथे झाला. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील राहिलेले आहेत.

Read More
राजनाथ सिंह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राम बदन सिंह
आई
सावित्री सिंह
शिक्षण
एम.एस.सी. फिजिक्स
व्यवसाय
राजकीय नेते

राजनाथ सिंह न्यूज

भारताची MALE ड्रोन बनवण्याची योजना काय आहे?
भारताची MALE ड्रोन बनवण्याची योजना काय आहे? ६७ हजार कोटी रूपयांच्या प्रस्तावांना मंजुरी

What are MALE drone: संरक्षण मंत्रालयाने अशा प्रकारच्या ८७ ड्रोनच्या खरेदीला मान्यता दिली आहे. राजनाथ यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने हा निर्णय घेतला आहे.

 लोकसभेत राहुल गांधी यांची परराष्ट्र धोरणावर टीका (संग्रहित छायाचित्र)
पाकिस्तान-चीन यांची युती, राहुल गांधी यांची परराष्ट्र धोरणावर टीका

या युतीला पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री घाबरले असावेत अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली.

युद्धविरामात ट्रम्पची भूमिका ते लढाऊ विमाने पाडल्याबाबत... राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या ३ प्रश्नांना दिली उत्तरं
युद्धविरामात ट्रम्प यांची भूमिका ते लढाऊ विमाने पाडल्याबाबत… राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या ३ प्रश्नांना दिली उत्तरं

Rajnath Singh on Operation sindoor: भारतीय सैन्याने पाकिस्तानवरील हल्ले का थांबवले, भारताच्या किती विमानांचे नुकसान झाले, युद्धविरामात अमेरिकेची भूमिका अशा अनेक शंका विरोधकांनी लावून धरल्या होत्या. राजनाथ सिंह यांनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती किंवा तपासादरम्यान मिळालेल्या माहितीबद्दल बोलणे मात्र टाळले.

 उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ला विराम - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (संग्रहित छायाचित्र)
उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ला विराम; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची लोकसभेत माहिती

दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्याचे उद्दिष्ट गाठल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले.

 कारवाई संपली नसेल, तर यशस्वी कशी? संरक्षणमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेसचा सवाल
   (छायाचित्र सौजन्य : संसद टीव्ही)
कारवाई संपली नसेल, तर यशस्वी कशी? संरक्षणमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेसचा सवाल

जर मोहीम संपली नसेल, तर ती यशस्वी कशी असा सवाल काँग्रेसचे काँग्रेसचे उप गटनेते गौरव गोगोई यांनी केला.

 पहलगाम हल्ला, लष्करी कारवाई, शस्त्रसंधीवर संसदेत चर्चा सुरू  (छायाचित्र:लोकसत्ता टीम)
सिंदूरवरून सरबत्ती; पहलगाम हल्ला, लष्करी कारवाई, शस्त्रसंधीवर चर्चा सुरू

पहलगाम हल्ला आणि त्यानंतर सैन्यदलाने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेमध्ये सोमवारी प्रदीर्घ चर्चा सुरू झाली.

आज संसदेत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू झाली आहे. (Sansad TV/X)
India-Pakistan Ceasefire: पाकिस्तानचा शस्त्रविरामाचा प्रस्ताव भारताने कोणत्या अटींवर स्वीकारला? राजनाथ सिंह ठणकावत म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर…”

India-Pakistan Ceasefire: राजनाथ सिंह यांनी पुढे स्पष्टपणे सांगितले की, “भारताने आता सुदर्शन चक्र उचलले आहे, आता शांत बसणार नाही.”

राजनाथ सिंह यांनी नेमकं विरोधकांना काय उत्तर दिलं? (फोटो-ANI)
Operation Sindoor : “१० मे रोजी पाकिस्तान गुडघ्यांवर आला आणि भारताकडे याचना…”; राजनाथ सिंह यांचं लोकसभेत महत्त्वाचं वक्तव्य

भारताने ऑपरेशन सिंदूर थांबवलं म्हणून विरोधक टीका करतात, त्याबाबत आज राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलं आहे.

ऑपरेशन सिंदूर बाबत काय काय म्हणाले राजनाथ सिंह? (फोटो-ANI)
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला कसं पाणी पाजलं? राजनाथ सिंह यांनी दिलं प्रत्येक शंकेचं उत्तर

भारताने ६ आणि ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख उत्तर कसं दिलं? याबाबत लोकसभेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली.

जगदीप धनखड
file photo
आदेशा’ने पायउतार ! उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्याबाबत तर्कवितर्क

खरगे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सरकारवर जोरदार हल्ला चढविला. यामुळेही भाजप नेतृत्व नाराज असल्याचे समजते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणंमंत्री राजनाथ सिंह यांची बैठक झाली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, काँग्रेस खासदार शशी थरूर अशा अनेक नावांची चर्चा उपराष्ट्रपतिपदासाठी होताना दिसत आहे. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)
शशी थरूर नवे उपराष्ट्रपती होणार? राजकीय वर्तुळात अशी चर्चा का होतेय? या शर्यतीत कोणत्या नेत्यांची नावे आघाडीवर?

Vice President of India Jagdeep Dhankhar Resignation सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात भारताचे पुढील उपराष्ट्रपती कोण होऊ शकतील, याबद्दल सध्या अनेक नावांची चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या