१९५६ साली दसऱ्याच्याच दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात दीक्षाभूमीवर बौध्द धर्माची दीक्षा घेतल्याच्या ऐतिहासिक घटनेची स्मृती म्हणून धम्मचक्र परिवर्तनदिन…
गेले नऊ दिवस विविध व्रतवैकल्ये करून आदिशक्ती मातेची मंगलमय वातावरणात मनपूर्वक आराधना केल्यानंतर गुरूवारी विजयादशमीदिनी शक्तिदेवी मंडळांच्या सवाद्य मिरवणुकांनी नवरात्र…
प्रशासनाच्या डॉल्बीमुक्त उत्सवाला काही मंडळांनी ठेंगा दाखविला असला तरी प्रचंड उत्साह, बहुंताशी मंडळांनी डॉल्बीला केलेला बायबाय यामुळे वाद्यवृंदाचे संगीत यंदा…
हक्काचे कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. बँकेतील अधिकाऱ्यांनी काँग्रेस संस्कृतीतून बाहेर पडावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा…
भाजप सरकार बहुजनविरोधी, उद्योगपती व सावकारधार्जिणे असून, शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांची मानसिकताच नाही. आठ महिन्यांतच दोन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले.