scorecardresearch

रणजीची रणरण संपेल?

वानखेडे स्टेडियम किंवा देशातील अन्य कोणत्याही स्टेडियमवर नीरस सामना सुरू आहे.. जिंकण्याच्या ईर्षेपेक्षा दिवस खेळून काढायचा आहे..

रणजी क्रिकेट स्पर्धा : फझल, सतीशची दमदार शतके

अनुभवी सलामीवीर फैज फझल आणि गणेश सतीशच्या दमदार शतकांच्या जोरावर विदर्भाने सौराष्ट्राविरुद्धच्या रणजी चषक सामन्यात आज दिवसअखेर ३ गडी गमावत…

‘सूर्य’कुमार तळपला

रणजी हंगामाची अडखळत सुरुवात करणाऱ्या मुंबई संघाने घरच्या मैदानावर मध्य प्रदेशविरुद्ध दिमाखदार सुरुवात केली.

रणजी क्रिकेट स्पर्धा : चांगल्या सुरुवातीनंतर महाराष्ट्राची घसरगुंडी

चांगली सुरुवात केल्यानंतरही महाराष्ट्राला सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी पहिल्या डावात ६ बाद ३२० धावांवर समाधान मानावे लागले.

काळ आला होता, पण..

रेल्वेचा क्षेत्ररक्षक रोहन भोसले याच्या मानेवर तामिळनाडूचा फलंदाज राजागोपाल सतीश याने मारलेला चेंडू जोरात बसल्यामुळे रोहनला रुग्णालयात दाखल करावे लागले.

फॉलोऑननंतर बंगाल संघाची दमदार सुरुवात

अनुभवी सलामीवीर अरिंदम दासने दिमाखदार नाबाद ८० धावांची खेळी साकारून मुंबईकडून फॉलोऑन पत्करल्यानंतर दुसऱ्या डावात बंगालने चांगली लढत दिली आहे.

बद्रीनाथच्या शतकासह विदर्भची बाजू भक्कम

कर्णधार सुब्रमण्यम बद्रीनाथ याने केलेल्या शानदार शतकामुळेच विदर्भ संघास रणजी क्रिकेट सामन्यात राजस्थानविरुद्ध विजयासाठी ४०५ धावांचे आव्हान ठेवता आले.

गोलंदाजांच्या नंदनवनात लढत निर्णायक होणार

मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरने (५३ धावांत ६ बळी) भेदक गोलंदाजीचा प्रत्यय घडवताना उत्तर प्रदेशचा डाव २०६ धावांत गुंडाळण्यात सिंहाचा वाटा…

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा ७ डिसेंबरपासून

देशातील स्थानिक क्रिकेटचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेने सुरू होणार आहे. याचप्रमाणे प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेला ७…

निर्णय घेण्याआधी पराभवाचे आत्मपरीक्षण व्हायला हवे होते!

तब्बल ४० वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईचे आव्हान यंदा उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्यानंतर मुंबई क्रिकेटमध्ये अपेक्षेप्रमाणेच झाडाझडती सुरू झाली.

रणजी विजेतेपदासाठी महाराष्ट्र सज्ज -भावे

सांघिक व सातत्यपूर्ण कामगिरी हेच आमच्या संघाच्या यशाचे गमक असून, आता रणजी विजेतेपदासाठी कर्नाटकचे आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत,

संबंधित बातम्या