scorecardresearch

रत्नागिरी

रत्‍नागिरी (Ratnagiri) अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
Office bearers present at the Congress meeting
समाधानकारक जागा न मिळाल्यास रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस स्वबळावर लढणार; काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांचा इशारा

​काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते रमेश कीर यांनी…

Ratnagiri drugs charas seized
रत्नागिरी : २ कोटी २२ लाख रुपये किंमतीचा चरस जप्त, दापोली पोलिसांच्या कारवाईत तिघांना घेतले ताब्यात

दापोली पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.

Ratnagiri road damage, monsoon damage Ratnagiri, Ratnagiri bridge repair, heavy rain impact Ratnagiri, Maharashtra road repair funds,
रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे ४३९ रस्ते, पूल व साकवांची दुरावस्था; शासनाकडून ११६ कोटी ३९ लाख ३९ हजार रुपयांच्या निधीची गरज

रत्नागिरी जिल्ह्यातील यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये सर्वात जास्त फटका रस्त्यांना बसला आहे. या पावसाळ्यात जिल्ह्यातिल ४३९ रस्ते, पुल व साकवांची दुरावस्था…

forest department action against teak tree theft in Kurne ​​lanja taluka Eleven suspects arrested
लांजा कुर्णे येथील साग वृक्ष तोड पप्रकरणात ११ आरोपींना अटक व ५ वाहने जप्त

लांजा तालुक्यातील कुर्णे या राखीव वनक्षेत्रात झालेल्या सागवृक्ष चोरल्या प्रकरणात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अकरा संशयित…

senapati subhedar baji sahyadri tigers names by locals conservation with community
‘सेनापती’, ‘सुबेदार’ व ‘बाजी’; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांना स्थानिक लोकांनी दिली नावे 

लोकप्रिय नामकरणामुळे वाघांशी स्थानिक लोकांचे आत्मीय नाते अधिक दृढ झाले असून, संवर्धनासाठी लोकसहभागाची भावना बळकट झाली आहे.

stolen in Lanja Kurne
लांजा कुर्णे येथे ३ लाख १४ हजार ७९० रुपये किमंतीच्या साग झाडांची चोरी ; सातजणांना अटक

लांजा तालुक्यातील  कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात सागवानाच्या झाडांची मोठी  चोरी  झाल्याचे  उघडकीस आले आहे. वन विभागाने केलेल्या  कारवाईत हा सर्व…

Leopard Fear Grows in Ratnagiri Konkan Region
कोकणात बिबट्यांची दहशत; रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्यांचा नागरी वस्तीत वावर वाढला

जंगलतोडीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत येत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २० ते ३० बिबट्यांना वाचवून…

Mother kills one year old baby in Ratnagiri crime news
Ratnagiri Crime News: ‘माता न तू वैरिणी’…रत्नागिरीत आईने आपल्या एका वर्षाच्या बाळाला केले ठार

शाहीन हिने बाळाच्या तोंडात कापूस कोंबून त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सायंकाळी उशिरा घडलेल्या या घटनेने रत्नागिरीत चांगली खळबळ…

BJP leaders turned their backs on Vaibhav Khedekar's entry into the party
वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशाकडे भाजप नेत्यांनी फिरवली पाठ; दोनदा पक्ष प्रवेश हुकल्याने खेडकर यांच्यासह समर्थक कार्यकर्ते नाराज

रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वैभव खेडेकर यांची काही दिवसापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. वैभव खेडेकर यांचे भाजप…

Uddhav Thackeray Shiv Sena leads massive protest Ratnagiri against smart prepaid electricity meters MSEDCL
रत्नागिरी : स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक; महावितरण कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

या वेळी शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स सक्ती केली जात असल्याबाबत आपली नाराजी व्यक्त…

Ratnagiri airport launch, Konkan to Mumbai flight, Ratnagiri Mumbai travel time, Konkan air travel,
रत्नागिरीतून मुंबईत एका तासात पोहचणे होणार शक्य, रत्नागिरीतील विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात

कोकणातील लोकांना आता मुंबईत एका तासात पोहचणे शक्य होणार आहे. रत्नागिरी ते मुंबई असा ३२६ किलोमीटरचा प्रवास केवळ हवाई प्रवाशी…

संबंधित बातम्या