रत्नागिरी (Ratnagiri) अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्त्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी बांधलेल्या ऐतिहासिक पतितपावन मंदिरात प्रदीप चंद्रकांत उर्फ बाबा परुळेकर यांनी ज्येष्ठ भजनी बुवांना मंदिरात प्रवेश…
रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर दौ-यावर असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मधमाश्यांपासून…
रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांबरोबर ग्रामीण भागातील अंगणवाडी तसेच सर्व माध्यमांच्या शाळांचे शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार ‘जिओ टॅगिंग’ करण्यात येणार आहे.