रत्नागिरी (Ratnagiri) अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्त्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
बुदालेल्या तिघांना ही तातडीने गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी अमोल ठाकरेला मृत…
रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणा-या मुसळधार पावसाने यावर्षी जिल्ह्यातील मुक्काम वाढविला आहे. नोव्हेंबर महिना सुरु झाला तरीही पाऊस जाण्याचे नाव नसल्याने जिल्ह्यातील…
स्वयंपूर्तता फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी दीपिका रांबाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथील श्रीमद रामचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि स्वयंपूर्तता फाउंडेशन…