scorecardresearch

रत्नागिरी

रत्‍नागिरी (Ratnagiri) अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
Mother sells five year son for money in Dapoli Ratnagiri child trafficking case
दापोलीत पाच वर्षाच्या मुलाला आईने पैशासाठी विकले; पोलिसांकडून दोघांना अटक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात केवळ पैशासाठी पाच वर्षाच्या चिमुरड्याला स्वतःच्या आईने विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

bombay high court orders fund utilization for ratnagiri barsu petroglyphs conservation
राजापुर बारसू येथील कातळ शिल्पे जतन करण्याचे उच्च न्यायालयाचे शासनाला आदेश

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याच्या बारसू भागात सापडलेल्या कातळ शिल्पांविषयी येथील शेतक-यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे.

Maharashtra's first agricultural e-field library on AI technology
ए.आय. तंत्रज्ञानावर महाराष्ट्रातील पहिले कृषी ई-प्रक्षेत्र ग्रंथालय; शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवलीचा उपक्रम

बदलत्या काळात कृषी शिक्षणाला ए.आय. तंत्रज्ञानाची जोड देवून पिके, शोभिवंत झाडे, फुले, फळे व भाजीपाला यांची विस्तृत माहीती विद्यार्थ्यांपर्यंत मोबाईलद्वारे…

Lotte Parashuram MIDC, Factory , Sunil Tatkare,
नदीत पाणी सोडून प्रदूषण करणाऱ्या लोटे परशुराम एमआयडीसीमधील कारखान्यांवर गुन्हे दाखल करा – खासदार सुनील तटकरे

जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण समिती (दिशा) समितीच्या बैठकीत तटकरे बोलत होते.

Sakav, Bridge , Konkan, Sakav Konkan, Yogesh Kadam,
कोकणातील साकवांची जागा आता पूल घेणार; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीमार्फत चार महिन्यांपासून साकवांचा आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती मंत्री कदम…

ratnagiri uday samant warns bank officers against asking cibil score for farmer loans
शेतकऱ्यांकडे सिबील स्कोर मागणाऱ्या बँक शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

शेतकऱ्यांकडून कर्जासाठी सिबील स्कोर मागणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत.

Safist company, chemical water , river Harekarwadi Kamthe, loksatta news,
रत्नागिरी : कामथे हरेकरवाडी येथील नदीत केमिकलचे पाणी सोडल्याप्रकरणी साफिस्ट कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश

कामथे हरेकरवाडी येथील नदीत केमिकलचे पाणी सोडल्याप्रकरणी गाणे खडपोली औद्योगिक वसाहती मधील साफिस्ट कंपनीला उत्पादन बंद करण्याचे तात्पुरते आदेश देण्यात…

संबंधित बातम्या