रत्नागिरी (Ratnagiri) अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्त्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
मुंबईच्या हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला असून जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहील्या आठवड्या पर्यत पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.…
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे आणि सरसकटपणे पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार…
रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पडणा-या पावसाने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळविले आहे. सतत पडणा-या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर…
NCC Chhava Academy : महाराष्ट्र एनसीसीच्या विद्यार्थ्यांची संख्या २१ हजारांनी वाढवण्यात आली असून, पडेगावमध्ये उभारण्यात येणारी छावा एनसीसी अकादमी पुढील…