scorecardresearch

रत्नागिरी जिल्हा

रत्‍नागिरी अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
Advocate Sarode asks Minister Samant about land return and project stance in chiplun
चिपळूण एमआयडीसीच्या घेतलेल्या जमिनी उद्योगमंत्री उदय सामंत सरकारला कधी परत करणार?

वाटद एमआयडीसी प्रकल्पाबाबत उद्योग मंत्र्यांची भूमिका का बदलली ते स्पष्ट करावे – ॲड. असीम सरोदे

ganesh festival 2025 konkan railway to run 250 special trains from mumbai
कोकणातील गणेशोत्सवासाठी मध्य व पश्चिम रेल्वे कडून कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्या

पश्चिम रेल्वेने ५ फेऱ्या जाहीर केल्या आहेत तर मध्य रेल्वेने ११ विशेष गाड्यांची घोषणा केली…

Konkan average rainfall satisfactory water storage Konkan dams
कोकणात पावसाची ओढ पण धरणे मात्र तुडूंब…

महारेन संकेतस्थळानुसार वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत रायगड मध्ये ३४.७ टक्के, रत्नागिरीत ३९.८ टक्के, तर सिंधुदुर्गात ४२.४ टक्के पाऊस पडला आहे.

ST bus and a mini bus accident near Sangameshwar passengers injured
संगमेश्वर जवळ एसटी व मिनी बसच्या भीषण अपघातात ३४ प्रवासी जखमी

अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, दोन्ही बस एकमेकात शिरल्याने केबिनमध्ये अडकलेल्या मिनी बस चालकाला बाहेर काढण्यासाठी जेसिबीच्या मदतीने बस…

one product national award to ratnagiri district
रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार;  हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान

‘एक जिल्हा एक उत्पादन’  योजना देशातील प्रत्येक जिल्ह्यातून निवडलेल्या उत्पादनाच्या ब्रँडिंग आणि प्रोत्साहनासाठी राबवली जाते.

appointment letters to 20 cleaning workers by uday samant
चांगल्या पद्धतीने रत्नागिरी शहराचे सादरीकरण जगासमोर करणं गरजेचे; पालकमंत्री डॉ. उदय सामंत

जनतेला रोगराई होऊ नये, स्वच्छता ठेवण्याचे काम त्यांनी केलं. त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या पुण्याईमुळे आज नोकरीचे पत्र मिळाले असल्याची जाणीव ठेवा.…

Shiv Bhojan Thali Center in Ratnagiri news
शिवभोजन थाळी केंद्राचे अनुदान थकल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील उरलेली १२ केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर

लाडकी बहिणी योजनेमुळे या केंद्रांचा निधी अडकल्याचा आरोप आता केंद्र चालकां कडून होवू लागला आहे.

4 male tigers and 6 black panthers in forests of ratnagiri district
रत्नागिरी जिल्ह्यात आढळले चार वाघ आणि सहा ब्लॅक पँथर

रत्नागिरी जिल्ह्यात वानर व माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबरोबर जिल्ह्याच्या वन वनक्षेत्रात ४ नर जातीचे वाघ तसेच ६…

संबंधित बातम्या