scorecardresearch

रत्नागिरी जिल्हा

रत्‍नागिरी अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
Dapoli Harne Port Fishing Season Begins
हर्णे बंदरामधून मासेमारी हंगामाला जलद सुरुवात; पहिल्याच दिवशी ५० हून अधिक नौकांचे सागराकडे झेपावल्या

यंदाच्या हंगामाकडून चांगल्या उत्पादनाची आशा मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.

vinay natu alleges bias in Ratnagiri  district planning fund allocation on  Uday Samant
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजपा माजी आमदार विनय नातू व पालकमंत्री उदय सामंत यांच्यात वाद

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती मार्फत दोन तालुक्यातील काढलेल्या कामामध्ये अनियमितता असल्याने याला जबाबदार असणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे…

Red Alert in Raigad District for Next Two Days Amid Heavy Downpour
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस… जिल्ह्याला दोन दिवसांचा रेड अलर्ट

जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा आणि उरण या तालुक्यांना पावसाचा जोरदार तडाखा

Mahayuti shivsena bjp ncp to Contest All Upcoming Local Elections in Ratnagiri
रत्नागिरीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार; शिवसेना शिंदे गटाचा निर्णय

राज्य पातळीवरील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर पालकमंत्री उदय सामंत यांची चर्चा

संबंधित बातम्या