Page 2 of वाचकांचा प्रतिसाद News

जागतिक पातळीवर स्पर्धा करताना अजूनही काही मूलभूत प्रश्न उभे राहातात. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी आहे, असा संदेश सातत्याने…

अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरचा उपयोग आपल्या प्रत्येक सभेत, भाषणात करून भाजपसाठी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे असेच वाटते.

बुद्धिमत्ता म्हणजे केवळ ज्ञान नव्हे, तो अंगी असणाऱ्या सर्जनशीलतेचा आविष्कार असतो. नेमका याच गोष्टीचा अभाव आज आपल्याला अभ्यासक्रम व परीक्षा…

अहमदाबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी केलेले द्वेषयुक्त वक्तव्य तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या घरात सापडलेली मोठी रोख रक्कम हे…

हे जल्पक टोळ आपल्या विद्वेषी पोस्ट्स केवळ काही मिनिटांमध्ये देशभरात प्रसृत करून विशिष्ट समाजातील आपल्याच निष्पाप देशबांधवांचे जगणे असह्य करून…

भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात स्वायत्तता आणि सार्वभौमत्वावर विशेष भर दिला आहे. नेहमीच मध्यस्थी नाकारणारी भूमिका घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरोधात संयमी भूमिका घेऊन जगात आदर मिळवला यात शंका नाही.

गरीब लोक फक्त मुस्लीम समाजात जसे आहेत तसे ते हिंदू समाजातही आहेत. भारतातील हिंदू धार्मिक मंदिरे, मठ, संस्थाने यांच्याकडे लाखो…

पातूरसारख्या लहानशा गावातील कुणाला तरी उर्दू पाटीबद्दल इतक्या टोकाचा द्वेष वाटावा की त्या व्यक्तीने चक्क सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाद ताणून धरावा…

आपल्या विद्यापीठांची व उच्चशिक्षण संस्थांची अवस्था आज काय आहे? अनेक संस्थांची प्रमुखपदे तर रिक्त आहेतच, पण ज्या संस्थांमधील ही पदे…

राम मंदिर उभारणी, महाकुंभ असे सतत धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण केले की देशापुढील आर्थिक प्रश्नांवरून लक्ष भरकटते, निवडणुका जिंकून सत्तेवर…

अटलजींसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने काँग्रेसच्या या अवस्थेचे वर्णन २००१ च्या सुरुवातीस केले होते. ते सत्यात येत आहे एवढेच.