scorecardresearch

Page 14 of संपादकीय News

तत्त्वबोध : अथर्वशीर्ष चिंतन

‘अ-थर्व’ शब्द फार महत्त्वाचा आहे. ‘थर्व’ धातूचा अर्थ ‘चंचल होणे’ असा आहे. त्या चंचलतेचा निषेध करणारा ‘अ-थर्वा’ हा शब्द आहे.

१७६. मन-भुवन

देहाच्या जशा तीन अवस्था असतात तशाच मनाच्याही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था असतात. आपण जागे असतो ती जागृत…

१७५. तन-भुवन

देहबुद्धीचं मरण म्हणजे अहंकाराचा लय साधायचा तर माझा हात, अर्थात माझी कर्तेपणाची भावना, कर्तेपणाचा ताठा, कर्तेपणाचा गर्व हा सद्गुरूंच्या हाती…

चैतन्य चिंतन : १७४. मूलाधार

श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘जो आपला हात माझ्या हातात देतो त्याचा हात रामाच्या हाती दिल्याशिवाय मी राहात नाही!

१७१. सोपा पण कठीण!

भाव शुद्ध होण्यासाठी श्रीगोंदवलेकर महाराज यांनी सांगितलेला सर्वात सोपा पण सर्वात कठीण उपाय म्हणजे, ‘संतांच्या घरी नुसतं पडून राहणं’!

१६९. भावबळ

सद्गुरूने जवळ केल्यावर आणि त्यांच्याकडून सत्याचं ज्ञान झाल्यावर ते आपल्यात पक्कं मुरल्याशिवाय आणि आचरणात आल्याशिवाय दुसऱ्याला सांगण्याची ऊर्मी घातक आहे,…

१६८. भक्त

मन्मना भव! तुझं मन आणि माझं मन एक कर, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. नंतर, भव मद्भक्तो! म्हणजे माझा भक्त हो.

१६६. मनोभेद

भगवंत अर्जुनाला सांगतात, माझे आणि तुझे मन एक कर. माझा भक्त हो. मलाच समर्पित हो. मग तुझ्या माझ्यात भेद राहणार…

१६५. सर्वधर्मान्!

सर्व भावानिशी सद्गुरूंना शरण जाणं आणि सर्व धर्म सोडून सद्गुरूंना शरण जाणं, हे एकच आहे. एकदा गुरुदेवांना विचारलं, भगवंत ‘सर्व…

१६४. सर्वभावेन!

खरा सहवास घडला तर त्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही! श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘संतांचा सहवास। याहून भाग्य नाही दुसरे खास।। संतचरणी विश्वास।

१६३. निर्विषय

आपलं जगणं सहवास विषयांनी भारलेलं असतं आणि विषयांच्या पूर्तीसाठीच जीवन आहे, या एकाच विचारानं प्रेरित होऊन आपण जगत असतो.

१६०. निजज्ञान

श्रीतुकाराम महाराज म्हणतात, नारायणें दिला वसतीस ठाव। ठेवूनियां भाव ठेलों पायीं।। श्रीसद्गुरुंनी वसतीस ठाव दिला,