मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने चांगल्या शाळांची बोगस संरचनात्मक तपासणी करून स्थलांतर केल्यामुळे हजारो गरीब विद्यार्थ्यांची गैरसोय झाली, असा आरोप करत…
शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गसंस्कृतीचा जागर करणारा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
शिक्षण विभागाकडून दर वर्षी शाळांची आधारप्रमाणित विद्यार्थिसंख्येनुसार पटसंख्या निश्चित केली जाते. त्यानुसार शाळांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध होतात.
शिक्षणासोबतच आर्थिक नियोजनासह आत्मनिर्भरतेचे धडे विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने सरस्वती मंदिर ट्रस्टच्यावतीने पालक विद्यार्थी व्यापार पेठेचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शाळांचे स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. यासाठी १०० कोटींचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याची सूचना श्रीकांत…