बड्या आयटी कंपन्यांकडून गेल्या काही वर्षांत कर्मचाऱ्यांचे जबरदस्तीचे राजीनामे, बेकायदा पद्धतीने कामावरून काढून टाकणे,यासारख्या घटना वेगाने वाढताना दिसत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना…