वसई विरार भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही एसटी महामंडळाकडून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता ७०० बस गाड्यांचे नियोजन…
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील तिखाडी गावात आज अनेक वर्षांच्या मागणीनंतर पहिल्यांदा एसटी पोहोचली आणि गावकऱ्यांचा व विशेषकरून गावातील महिलांचा संघर्ष…
तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्तांची त्र्यंबकेश्वर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे
भंडारा जिल्ह्यात महाव्यवस्थापकांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसून मानव विकासच्या अनेक बसेसमध्ये अजूनही पुरुष वाहकच कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.