शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनाने घाईघाईत अभ्यास समिती गठीत केली आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वीच ही समिती…
Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी मंगळवारपासून नागपुरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा तिढा तिसऱ्या दिवशीही कायम आहे.