Page 25 of साखर कारखाना News

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता औरंगाबाद : साखर उद्योगात जगात तिसऱ्या क्रमांकाची मजल मारणाऱ्या या उद्योगाला नव्या उंचीवर न्यायचे असेल तर राज्याचे…

ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार एफआरपी एकरकमी देणे बंधनकारक आहे. अन्यथा कारखान्यांवर फौजदारी कारवाई होऊ शकते

गेल्या हंगामात शेतकऱ्यांना एकूण ४३ हजार ३१० कोटी रुपयांची एफआरपी मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी ४२ हजार ६७१ कोटी रुपयांची एफआरपी…

गाळपाची तयारी जोरदारपणे सुरू असली तरी आर्थिक समस्यांचे चित्र गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

सर्व साखर कारखान्यांनी एक हजार कोटी रुपयांचे कर्जच न घेतल्याचा मोठा फटका साताऱ्यातील बँकांना बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी भक्कमपणे महाराष्ट्राच्या मागे उभी…

देशांर्तगत मागणी पूर्ण होऊन अतिरिक्त साखर शिल्लक राहण्याची शक्यता असतानाही, साखर निर्यातीवर निर्बंध लादण्यामागील कारणे काय?

केरळात मान्सून दाखल होण्याच्या वृत्ताने आनंद होण्याऐवजी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरकरांना गंभीर इशारा दिलाय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना थेट इशारा दिला आहे. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामगारांच्या कल्याण निधीवरून साखर कारखानदारांना थेट इशारा दिला आहे.

निकटचा प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर प्रदेशला मागे टाकून राज्याने आघाडी घेतली आहे.