ऊसभावाच्या प्रश्नावरून साखर कारखाने किंवा शेतकरी संघटनांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…
ऊसदरावरून पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद मंगळवारी नाशिक जिल्ह्यातही उमटले. कळवण व ताहाराबाद येथे काही…