school timing adjustment due to summer heat
‌विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाचे : उन्हाच्या तापामुळे शाळा आता…

उष्णतेचा चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी नर्सरी ते ७ वी पर्यंतच्या सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार आहे.

life disrupted due to rise in temperature in Satara
साताऱ्यात पारा तापल्याने जनजीवन विस्कळित, सातारा ४०, माण – खटाव ४१, तर महाबळेश्वर ३२.७ अंशांवर

यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांत शुकशुकाट जाणवत असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले आहेत. दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या साताऱ्यात उष्णतेची लाट आली…

parbhani summer
परभणीचा पारा ४३ अंशावर, भोवळ आल्याने शेतमजुराचा मृत्यू

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमान चढत्या भाजणीने वाढताना दिसून येत आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार या तिन्ही दिवसात तापमान आणखी…

hottest city Chandrapur
जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलेल्या चंद्रपुरात दरवर्षी एप्रिल महिन्यात तापमानाची अधिक नोंद, २०१९ मध्ये…

आशिया खंडातील सर्वात मोठे वीज केंद्र तथा औद्योगिक शहर अशी नोंद असलेल्या या जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट सुरू…

Parbhani district water reservoirs start drying up Temperatures rise
परभणी : तापमानाचा पारा वाढला, परभणी जिल्ह्यात जलसाठे आटू लागले

जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला असून, कडब्याचे भाव वाढताना दिसून येत आहेत. वाढत्या तापमानाने उन्हाळी पिकांना झळा बसत असून,…

How to keep kitchen cool in summer
उन्हाळ्याच्या गरमीत किचन ठेवा अगदी गारेगार! ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो, किचनमध्ये अजिबात गरम होणार नाही

Avoid Kitchen Heat: जर तुम्हाला किचन थंड राहावे आणि किचनमध्ये स्वयंपाक करताना घाम येऊ नये असे वाटत असेल, तर या…

summer diet diary
व्हिवा : समर डाएट डायरी प्रीमियम स्टोरी

आहारातील काही विशेष बदलांमुळे उन्हाळ्याचा आपल्याला कमीतकमी त्रास होतो आणि दिवसाअखेरपर्यंत आपली ऊर्जासुद्धा टिकून राहते.

How to avoid heat after eating mangos body heat management in summer tips
आंबा खाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा! शरीरात उष्णतेचा अजिबात होणार नाही त्रास

Mango heat: आंबा शरीरात उष्णता वाढवतो आणि यामुळे गरमी जाणवणे, पोटात जळजळ होणे किंवा तोंडात अल्सर होणे यासारख्या समस्या येऊ…

Groundwater level in Ahilyanagar district to decrease water scarcity
अहिल्यानगर जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी १.८७ मीटरने घट, पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता

मे महिन्यात जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या