उन्हाळा News
निर्जलीकरणाची प्रक्रिया सातत्याने होऊ लागल्यास किंवा शरीराची पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील रक्त हळूहळू…
सांगलीचे तपमान ४१ अंशावर पोहचल्याने निवडणूक प्रचाराबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावरही परिणाम झाला आहे. उन्हाच्या त्रासामुळे दुपारी बारानंतर बाजारपेठा आणि रस्ते…
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागांत रविवारी उष्णतेची लाट परतली. अनेक भागांत कमाल तापमानाचा पारा ३५ ते ४०…
राज्यभरात उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे.
Shrikhand benefits for health : श्रीखंडाचे उन्हाळ्यातले फायदे जाणून घ्या
ढगाळ हवामानामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमान सरासरी ४० अंशांवर होते.
मुंबईत रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
सध्या तापमान ४० अंशाच्या वर असल्याने त्याचा परिणाम यवतमाळ वाशिम लोकसभा मतदानावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का…
उष्णतेमुळे हा त्रास वाढत असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी घरातून किंवा कार्यालयातून बाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात…
उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदार सकाळी ११ वाजतापर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र सकाळी…
गेल्या काही दिवसांपासून उकाडा सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना गुरुवारी काही अंशी दिलासा मिळाला. गुरुवारी सरासरी तापमान बुधवारपेक्षा दोन ते…
तीव्र उष्णतेची लाट मानवी जीवनावर, विशेषत: वृद्ध, लहान मुले आणि घराबाहेर काम करणाऱ्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकते.