मंडूस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे चेन्नईसह तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
१९५० च्या दशकात संसदेने, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्याची…