गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत ‘टीसीएस’ने आणलेली ही पाचवी समभाग पुनर्खरेदी योजना आहे. कंपनीने आतापर्यंत चार समभाग पुनर्खरेदी योजनेच्या माध्यमातून भागधारकांकडून…
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही देशातील सर्वात मोठी आयटी कंपनीदेखील सध्या इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धावर लक्ष ठेवून आहे. तसेच तिथल्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या संपर्कात…
मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, TCS च्या विविध विभागांचे व्यवस्थापक त्यांच्या कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात येऊन काम करण्यास सांगत आहेत.
रॉयटर्सच्या या बातमीनुसार, हल्दिरामने हे शेअर्स विकण्यासाठी १० बिलियन डॉलर्सचे मूल्यांकन ठेवले आहे. हल्दिरामने ठेवलेले मूल्यांकन खूप जास्त असल्याचे टाटा…