scorecardresearch

कपातले वादळ

क्रिकेटचा महाकुंभमेळा आजपासून सुरू झाला. मात्र गतविजेता भारत यंदा हा पराक्रम करू शकणार नाही, याची क्रीडाप्रेमींनी बहुधा मनाची तयारी केली…

सामन्याच्या तंदुरुस्तीवर यशापयश

विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत केवळ शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची नसून सामन्याची तंदुरुस्ती अधिक महत्त्वाची असते. क्षेत्ररक्षण करताना व एकेरी-दुहेरी धावा काढताना ही…

फलंदाजीवर भारताची भिस्त

प्रदीर्घ ऑस्ट्रेलिया दौऱ्याने भारतीय खेळाडूंचे नुकसान झाले आहे, मात्र विश्वचषकापूर्वी दहा दिवसांची विश्रांती भारतीय संघासाठी उपयुक्त ठरणार आहे.

अनुभवाचे बोल : गरज सांघिक प्रयत्नांची!

विश्वचषक जिंकायचा असेल, तर भारतीय संघात एखादा मॅचविनर अष्टपैलू खेळाडू पाहिजे, मात्र तो नसेल तर संघातील सर्वच्या सर्व खेळाडूंचे एकत्रित…

अनुभवाचे बोल : गरज सांघिक प्रयत्नांची!

विश्वचषक जिंकायचा असेल, तर भारतीय संघात एखादा मॅचविनर अष्टपैलू खेळाडू पाहिजे, मात्र तो नसेल तर संघातील सर्वच्या सर्व खेळाडूंचे एकत्रित…

भारताला चिंता फलंदाजीची

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी तिरंगी एकदिवसीय स्पध्रेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी साफ निराशाच केली.

संघ दक्ष.. विश्वचषकाकडे लक्ष!

ऑस्ट्रेलिया आणि भारत या क्रिकेटमधील दोन महासत्ता आता दक्ष आहेत, कारण विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी जोपासले आहे. मागील दोन विश्वचषकांचे…

भारतीय संघ नव्या गणवेशात

नवा हंगाम आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला विश्वचषक पाहता भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजक असलेल्या ‘नायके’ या कंपनीने नवीन गणवेशाचे अनावरण…

नव्या जर्सीतील टीम इंडिया!

टीम इंडिया शुक्रवारपासून सुरू होणाऱया तिरंगी मालिकेत नव्या लूकमध्ये दिसणार आहे. विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण बीसीसीआयकडून करण्यात…

जेतेपद राखण्यासाठी शिलेदार सज्ज

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी संदीप पाटील यांच्या निवड समितीने कोणताही मोठा धक्का न देता अपेक्षित १५ सदस्यीय संघनिवड…

विश्वचषक २०१५: अंतिम पंधरा जणांच्या भारतीय संघात कोणाचा समावेश?

अंतिम पंधरा जणांचा भारतीय संघ कसा असेल? यासाठी loksatta.com वर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

विश्वचषक २०१५: टीम इंडियात फिरकी गोलंदाज कोण असावेत?

फिरकीच्या जादूचे अनेक प्रयोग आजवर विश्वचषक स्पर्धेने पाहिले आहेत. सामन्यावर आलेले निराशेचे सावट दूर करून संघाला विजय’श्री’ मिळवून देण्याचे बळ…

संबंधित बातम्या