विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत केवळ शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची नसून सामन्याची तंदुरुस्ती अधिक महत्त्वाची असते. क्षेत्ररक्षण करताना व एकेरी-दुहेरी धावा काढताना ही…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी तिरंगी एकदिवसीय स्पध्रेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी साफ निराशाच केली.
टीम इंडिया शुक्रवारपासून सुरू होणाऱया तिरंगी मालिकेत नव्या लूकमध्ये दिसणार आहे. विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण बीसीसीआयकडून करण्यात…