Page 3 of तापमान News
भारतीय हवामान विभागानेही संपूर्ण महिनाभर तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्ह्यात मंगळवारी दुपारी झालेल्या गारपिटीसह वादळी पावसामुळे १० तालुक्यांतील २१ हजारांपेक्षा अधिक हेक्टरवरील केळी, मका, गहू, हरभरा, ज्वारी आणि…
मंगळवारी २७ जानेवारीला राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर अवकाळी पावसाचे सावट आजदेखील कायम आहे.
राज्यात थंडीची तीव्र लाट सक्रिय नसली, तरी गारठा आणि तापमानातील चढ-उतार कायम असल्याचे चित्र आहे.
हरित वायू उत्सर्जन, प्रदूषण, समुद्राचे तापमान तसेच हवेतील एरोसोलचे प्रमाण वाढत असल्याने पृथ्वीवरील तापमानात प्रचंड वाढ होत आहे.
सुमारे २० लाख वर्षांपूर्वी माणूस जंगलातून बाहेर पडून उघड्या मैदानी प्रदेशात स्थिरावू लागले. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी जंगले, घनदाट झाडीचा…
महाराष्ट्रात सध्या कधी कडाक्याची थंडी तर कधी दुपारचा उष्मा असे टोकाचे हवामान असून, पुढील दोन दिवसांत तापमानात पुन्हा मोठ्या चढ-उतारासह…
गत आठवड्यात राज्यभरात असलेला थंडीचा कडाका चालू आठवड्यात कमी झाला होता. बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे कमाल – किमान…
Cold Wave in Maharashtra: उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहातील बदलामुळे वातावरणातील आर्द्रता वाढत असल्याने तापमान वाढण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव मिळत असून पुढील तीन ते चार दिवस राज्यात हा गारठा कायम राहण्याचा…
महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असताना आणखी एक मोठी उलथापालथ होण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या…
उत्तरेकडून येणारे थंड वारे, निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान अशा कारणांमुळे यंदा डिसेंबरचा जवळपास पूर्ण महिनाभार थंडी अनुभवायला मिळाली.