या वादाच्या पार्श्वभूमीवर, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन संबंधितांवर…
उल्हासनगर महानगरपालिकेने आधुनिक ‘ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली’ कार्यान्वित करून नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली…
बदलापूर, अंबरनाथ यासारख्या शहरांतून मदत केल्यानंतर उल्हासनगर शहरातील मराठा बांधवांनीही मुंबईतील आंदोलकांसाठी जेवण, खाद्यपदार्थ आणि पाणी पुरवठा केला आहे.
जलप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि इतर सामाजिक समस्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या हिराली फाउंडेशनच्या प्रमुख आणि वकिल सरिता खानचंदानी यांनी गुरुवारी दुपारी आत्महत्या…