बदलापूर, अंबरनाथ यासारख्या शहरांतून मदत केल्यानंतर उल्हासनगर शहरातील मराठा बांधवांनीही मुंबईतील आंदोलकांसाठी जेवण, खाद्यपदार्थ आणि पाणी पुरवठा केला आहे.
जलप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि इतर सामाजिक समस्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या हिराली फाउंडेशनच्या प्रमुख आणि वकिल सरिता खानचंदानी यांनी गुरुवारी दुपारी आत्महत्या…
‘दोस्ती का गठबंधन’ म्हणत लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात उल्हासनगरातील कलानी कुटुंबीय आणि त्यांच्या गटाने शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…