
उल्हासनगर पालिकेतील शिवसेना नगरसेवक आकाश पाटील यांच्या अंत्ययात्रेत ४ ते ५ जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले.
दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार
भटक्या कुत्र्याने २० जणांना चावा घेतला आहे. त्यामध्ये १६ लहान मुले व चार स्त्रियांचा समावेश आहे.
उल्हासनगर शहरातील एक रहिवाशाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत योजनेतून घरात दोन स्वच्छतागृहे बांधली.
महाविद्यालयातील प्रशस्त जागेत ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान होताना दिसते.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत.
आजही या शहरात या समाजाचे प्राबल्य असले तरी इतर समाजातील नागरिकांची वस्तीही गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढली आहे.
उल्हासनगर कॅम्प चारमधील नूतन मराठी विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे शनिवारी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी…
दहा वर्षांपूर्वी व्यापारउदिमाचे झालेले जागतिकीकरण, आकर्षकता आणि किंमत या दोन्ही आघाडय़ांवर होणारी चिनी वस्तूंची स्पर्धा या आव्हानांना उल्हासनगरने समर्थपणे तोंड…
आपल्या प्रभागात येणारी आरक्षणे मनासारखी बदलून, वगळून, इमारतींवरून जाणारे रस्ते वळवून आपली घरे शाबूत राहतील अशा एक ना अनेक ‘काळजी’…
किराणा दुकानात सामान खरेदी करून घरी येत असलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी रात्री…
राज्यातील कोणत्याही शहरांमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी ‘उल्हासनगर पॅटर्न’ लागू करावा अशी मागणी सर्वदूरहून करण्यात येत असली तरी
दिवाळीचा आनंद.. अंगणातील रांगोळी.. फराळाचा आस्वाद..मनोरंजनाच्या कार्यक्रमांची रेलचेल.. हे दिवाळीचे वातावरण सगळ्याच शहरांमध्ये सारखे असले तरी
फाळणीतील निर्वासित हे कारण पुढे करून उल्हासनगरमधील अनधिकृत इमारतींवर हातोडा पडला नाही. दंड आकारून तेथील बांधकामे नियमित करण्याचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबुकच्या माध्यमातून बदनामी केल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरमध्ये मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.
१४ वर्षे शेतकऱ्यांच्या भाळी वनवास अंबरनाथ तालुका होऊन आता १४ वर्षे झाली तरी कृषी कार्यालय मात्र अद्याप उल्हासनगरमध्येच असल्याने शेतकऱ्यांची…
अवघे जेमतेम १३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या उल्हासनगरमधील तब्बल सात लाख लोकसंख्येस पुरेशा नागरी सुविधांची हमी देणाऱ्या नव्या विकास आराखडय़ाचे…
फाळणीनंतर पाकिस्तानातील सिंध प्रांतातून निर्वासित होऊन भारतात आश्रयास आलेल्या सिंधी समाजाची बहुसंख्या असलेल्या उल्हासनगर शहरास आता विस्तारीकरणासाठी अजिबात जागा उपलब्ध…