भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर बुधवारी पहाटेपर्यंत अखंडित सुरू होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश…
साक्षरतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी उल्हासनगर महापालिका क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे.