scorecardresearch

आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपची सांगलीत निदर्शने

लोकसभा निवडणुकीत जनतेने नाकारलेल्या आघाडी शासनाने राजीनामा देऊन जनतेच्या दारात जावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करीत सोमवारी सांगलीच्या…

मुद्दा विकास पोहोचण्याचा

यूपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे चांगल्या उद्दिष्टांचे कबरस्तान.. प्रशासन आणि अंमलबजावणी यांची वाट नीट नसली की मानवी विकासाची दिशा कशी…

पंतप्रधानांना निवृत्तीचे ‘गिफ्ट’: नवीन घरात विनामूल्य पाणी आणि वीज!

यंदाच्या निवडणूकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी आपल्या नवीन घरी वास्तव्याला जाण्याची इच्छा व्यक्त केलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आपल्या नवीन घरी…

‘यूपीए’ला राज्यात ३० पेक्षा जास्त जागा मिळतील – दलवाई

लोकसभा निवडणुकीत ‘यूपीए’ला यंदा राज्यात ३० पेक्षा जास्त जागा मिळतील, तसेच विदर्भात १९८० व ८५ मध्ये मिळाल्या होत्या तेवढय़ा जागा…

यूपीएपेक्षा वाजपेयी सरकार चांगले

काँग्रेस आघाडी सरकारमध्ये दहा वर्षांपासून भागीदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या कारभारावर समाधानी नाहीत, हे पुन्हा एकदा स्पष्ट…

यूपीएने न मागता ४ हजार कोटी दिले- खा. सुळे

भाजपच्या वाजपेयी सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली होती, परंतु पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी न मागता ४ हजार कोटी रुपये…

आठवड्याची मुलाखत: ए.बी. बर्धन

विद्यमान काँग्रेस नेतृत्व कूचकामी असल्याने केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेतून जाणार आणि केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येणार, असे…

‘यूपीए’चे कार्यक्रम का फसले?

केंद्र सरकारच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे अपयश काँग्रेस पक्षाच्या आजच्या स्वरूपाशी ठळकपणे निगडित आहे. ‘जुन्याच बाटलीत नवी दारू’च्या चालीवर बोलायचे झाले

यूपीए सरकारच्या जाहिरातींविरोधातील याचिका फेटाळली

यूपीए सरकारने गेल्या काही दिवसांपासून मागील दहा वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी सुरू केलेल्या जाहिरातींचा सपाटा रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात…

आघाडी सरकारने देशाचा सत्यानाश केला – रामदास आठवले

आघाडी सरकारने केलेल्या भ्रष्टाचारामुळे देशात महागाई वाढली. त्यांच्या सरकारने देशाचा सत्यानाश केला आहे. त्यामुळे आता त्यांची सत्ता येणार नाही.

यूपीए सरकारविरुद्ध पुन्हा अविश्वास प्रस्तावाची नोटीस

वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून केंद्रातील यूपीए सरकारविरोधात दोन खासदारांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस गुरुवारी दाखल केली.

संबंधित बातम्या