Page 2 of वाचक-लेखक News

लोकरंग’ (१२ मे) मध्ये ‘‘ईव्हीएम’चा प्रवास… वाद आणि प्रवाद…’ आणि ‘यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा…’ हे ईव्हीएमचा वाद आणि प्रतिवाद करणारे…

आयुष्य रसरसून जगताना जर एखाद्याचं आयुष्य आकस्मिक अपघाताने जागच्या जागी ठप्प (पॅराप्लेजिक) झालं; तर आलेल्या एकटेपणातून, त्या व्यक्तीचा जो आत्मसंवाद…

इतिहासातील घटनांशी प्रामाणिक राहत, त्यात फेरफार न करता कथानक रचणे सोपे काम नाही. लेखकद्वयींनी हे भान सांभाळत ही कादंबरी लिहिली…

लोकरंग’ (१० मार्च) मधील ‘आधारभूत तिढा कुठवर नेणार?’ हा राजेंद्र जाधव यांचा लेख वाचला. कृषी क्षेत्रातील संकटाची कारणमीमांसा करताना अनेक…

‘खाऊ या ‘त्यांच्या’साठीही’ हा मंजिरी घरत यांचा लेख (२४ फेब्रुवारी) फार छान आहे. अत्यंत सोप्या, साध्या शब्दांत आपल्या पारंपरिक आहाराचे…

साहित्याचा प्रवाह मोठाच, पण दृश्यकलेचाही परीघ वाढतो आहे हे अनुक्रमे ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’ आणि ‘दिल्लीच्या इंडिया आर्ट फेअर’मधून दिसून आलं..

कादंबरीतल्या बऱ्याच स्थलांतरित भारतीयांना आपल्या समाजातील जाचक रूढी, परंपरांपासून दूर राहावेसे वाटत असल्यामुळे कितीही कठीण आयुष्य लंडनमध्ये वाटय़ाला आले तरी…

एलिझाबेथ गिल्बर्ट यांचे नाव भारतात प्रत्येक ग्रंथ दुकानदारासाठी तर परिचितच.

नॅरेटिव्ह्ज ऑफ चेंज’ या पुस्तकाचे लेखक आशीष कुंद्रा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९६ च्या तुकडीतून ‘अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम आणि…

‘ख्रिस्तांची व्यक्तिरेखा जेवढी खरी आहे तेवढीच कृष्णाचीही व्यक्तिरेखा खरी आहे.
