माणसाच्या रोजच्या राहणीमानात, खाण्यापिण्यात, कामधंद्यात कमी-जास्त अडीअडचणी आल्या, की मानवाला काही विकार होतात. अशा वेळेस नेहमीच्या पाण्यावर वेगवेगळे संस्कार करून…
कृषिप्रधान व्यवस्थेमुळे आपल्या पूर्वजांचं जगणं निसर्गाशी जोडलेलं होतं. साहजिकच आपले सगळे सण, उत्सव, परंपराही ऋतुचक्राशी नातं सांगणाऱ्या त्यातूनच विकसित झालं…