भाजपाच्या वसई विरार जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत पक्षाच्या फायरब्रॅंड नेत्या म्हणून ओळख निर्माण झालेल्या प्रज्ञा पाटील यांनी अनपेक्षितपणे बाजी मारली आहे.
उत्तन येथील महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे पत्रे वाऱ्यामुळे उडून मोडकळीस येत आहेत. त्यामुळे एखाद्या प्रसंगी हे पत्रे घरांवर किंवा नागरिकांच्या अंगावर…
वसईच्या नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. सतर्कतेच्या दृष्टीने वसईच्या नदीकाठच्या गावांना आपत्ती व्यवस्थापन संच वाटप करण्यात…