Page 28 of वसई News

वाढीव पाणीपट्टी व घरपट्टीच्या विरोधात व पालिकेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सत्ताधारी पक्षाचे आमदार राजन नाईक यांनी ८ मे गुरुवारी पुकारलेले…

दरवर्षी ऑक्टोबर पासून वसईच्या विविध भागातील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासळी सुकविण्याचे काम सुरु होते.

अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मासेमारी करण्यास बाधा येत असून मच्छिमार पूर्ण क्षमतेने मासेमारी करू शकत नसल्याचे चित्र दिसून येत…

वसईचा परिसर म्हणजे भात शेती, केळीच्या बागा, नारळ, पालेभाज्या, फुलशेती अशा विविध प्रकारच्या शेतीसाठी प्रसिध्द असलेला भाग म्हणून ओळखला जातो.…

गोरखनाथ मोरे हे नौदलातून निवृत्त झाले असून त्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये नायगाव कोळीवाडा येथील ऋषि वाल्मिकी विद्यालय व कनिष्ठ…

राष्ट्रीय महामार्गावरील पावसाचे पडणारे पाणी व सांडपाणी याचा निचरा होण्यासाठी जागोजागी बॉक्स कलव्हर्ट तयार केली जात आहेत.

नायगाव पूर्वेच्या ससूपाडा येथे सिमेंट वर प्रक्रिया करणारे आरएमसी प्लांट आहे.

मिरा-भाईंदर शहरात सध्या महापालिकेमार्फत अंतर्गत नाल्यांची सफाई केली जात आहे. या मोहिमेत नाल्यातील गाळ रस्त्याच्या कडेला काढून ठेवण्यात येतो आणि…

गुरुवारी सायंकाळी ६ वाजता मी वसईकर अभियानातर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पापडी येथील हुतात्मा स्मारकाजवळ एकत्रित जमत वसई वाचविण्यासाठी शपथग्रहण…

मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने विविध उपक्रम राबविले आहेत.

या प्रकल्पातून सांडपाण्यावर प्रक्रिया करून २० टक्के पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. दुसरीकडे दिवाणमान आणि गास येथील सांडपाणी प्रकल्पांनाही मंंजुरी…

यानिमित्ताने वसई विरारसह पालघर मध्ये आठवडा भरात ५ हजार ३१७ नवीन वाहनांची नोंद करण्यात आली आहे.