पोलिसांनी डांबून ठेवल्याचा आरोप करून उच्च न्यायालयात प्राधिलेख याचिका (रिट पिटिशन) दाखल करणार्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.
ठाणे,पालघर जिल्ह्यातील अवजड तसेच हलक्या वाहनांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई अहमदाबाद मार्गावरील वर्सोवा पूलाजवळ साचलेल्या पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून प्रचंड ठाण्यातील…