Page 64 of पाणी News

चारही मुले बुडाल्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केली. नदीकाठावर असलेल्या ताजु फय्याज शेख यांनी धावत जाऊन पाण्यात उडी घेतली.

पाणी पुरवठ्यातील समस्यांवरून निवडणुकीआधी बराच गदारोळ उडाल्यामुळे आचारसंहिता संपताच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांनी पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी धडपड…

एमआयडीसीमार्फत जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर…

लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता हाती…

डोबिवली पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे.

भिवंडीतील शांती नगर परिसरात ही मुले राहत असून त्यांचे अंदाजे वय १२ ते १३ वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, अंबरनाथ, उल्हासनगर या मतदार संघातील प्रचारात मात्र पाणी टंचाईच्या मुद्द्याला स्थानच नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

गेल्या आठ वर्षांपासून पाणी समस्यांनी त्रासलेले असून प्रशासकीय यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करूनही आमची प्रश्न सुटले नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे

अर्नाळा येथील विसावा रिसॉर्ट मधील तरणतलावात बुडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या भामा आसखेड जलवाहिनीचे काम संथगतीनेच सुरू आहे. गेल्या चार वर्षांपासून या कामाची प्रक्रिया सुरू आहे.

पुण्याला मिळणाऱ्या पाण्यापैकी ४० टक्के पाण्याची गळती होते. या गळतीची कारणे निरनिराळी आहेत. त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचे कारण पाणी वितरण जुन्या,…

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही पुणेकरांना मात्र पुरेशा पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.