त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी करून साकत गावात अडकलेल्या नागरिकांना…
गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक विधिसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे बाणगंगा तलावात विसर्जन करण्यात येत असल्याने तलावातील माशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत…
मध्य रेल्वे विभागांतर्गत पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची दिवसेंदिवस गर्दी होत असून, अनधिकृत फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्टेशनला घेरले आहे.
भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगराच्या प्रमुख भागाला पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे.
महावितरण व नगरपंचायत यांच्या सावळ्या गोंधळात नेवासे शहराला आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर आंघोळ करण्याचा इशारा…
महापालिका ठरवून दिलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याने बचतीसाठी १० टक्के पाणीकपात करावी, हा पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव महापालिकेने फेटाळून लावला…